#BolBhidu #Jalgaonhistory #jalgaon
अस्सल झणझणीत चवीचा प्रदेश म्हणजे खानदेश. या झणझणीत भागात लोक मात्र गोड आहेत. याच भूमीत बालकवी जन्मले, याच भूमीत कवियत्री बहिणाबाई चौधरी घडल्या. कवी मनाच्या साने गुरुजींची ही कर्मभूमी होती. अहिराणीचा गोडवा प्रत्येक खानदेशी माणसात उतरलेला असतोच. खानदेशचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथली काळी माती कसदार आणि सुपीक आहे. माणूस पेरला तरी उगवून येईन अशी म्हण तिथे प्रसिद्ध आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात इथे केळीचे आगमन झालं आणि तेव्हापासून इथली केळी जगावर राज्य करते. आजही जळगावच्या केळीने तर पार रशियापर्यंत धुमाकूळ घातला आहे. जळगावची केळी घ्यायला रशियामध्ये एकेकाळी पहाटे पाचपासून रांगा लागलेल्या याचा किस्सा आपण केलाय. जळगावला खास केळीसाठीच ओळखलं जात. पण याच जळगावला एकेकाळी अमेरिकेपर्यंत ओळखलं जायचं. केळी साठी नाही तर कापसासाठी. त्याच्याच जोरावर इंग्रजांनी अमेरिकेला टफ फाईट द्यायला जळगावला डेव्हलप केलं, पण कसं? सविस्तर पाहुयात या व्हिडीओतून …
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
[ Ссылка ]
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : [ Ссылка ]
➡️ Twitter : [ Ссылка ]
➡️ Instagram : [ Ссылка ]
➡️Website: [ Ссылка ]
Ещё видео!