#LokmanyaTilak #BalgangadharTilak #लोकमान्यटिळक
लोकमान्य टिळक 'भारतीय असंतोषाचे जनक' म्हणून ओळखले जातात. 1908 साली राजद्रोहाच्या आरोपावरून त्यांना सहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षाही झाली.
म्यानमारमधील मंडालेच्या तुरुंगात टिळकांनी ही शिक्षा भोगली हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे, त्यांनी तिथे गीतारहस्य हा ग्रंथ लिहीला हेदेखिल सर्वश्रुत आहे.
पण याच तुरुंगात टिळकांच्या निधनानंतर 39 वर्षांनी त्यांचं स्मारक उभारलं गेलं हे तुम्हाला माहीत आहे का? राजद्रोहाचा खटला, टिळकांचा तुरुंगवास आणि टिळकांच्या निधनानंतर स्वतंत्र भारताच्या सरकारने मंडालेमध्ये बांधलेल्या टिळक स्मारकाची ही गोष्ट.
वाचा संपूर्ण बातमी इथे - [ Ссылка ]
...................
लोकमान्य टिळकः पुण्यातल्या वादग्रस्त 'टी-पार्टी'ची भन्नाट गोष्ट - वाचा संपूर्ण बातमी इथे [ Ссылка ]
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
[ Ссылка ]
[ Ссылка ]
[ Ссылка ]
![](https://i.ytimg.com/vi/yHqCfRF4vcs/mqdefault.jpg)